मला अजरामर व्हायचे नाही , मी पुस्तके लिहली नाही !
माझे वाचन , मनन आणि अनुभव याचे जोरावर मी सुद्धा १० -२० पुस्तके विविध विषयावर लिहू शकलो असतो . माझे विचार नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व वर काही खंडा मध्ये मला विचार मांडता आले असते पण हे मी सर्व टाळले आहे , पुस्तकात विचार दिले कि माणूस अजरामर होतो असे काहींना वाटते . मला अजरामर व्हायचे नाही आणि माझ्या लेखनात लोकांनी ध चा मा कुणी जर नये असे मला वाटते कारण विचारवंतांच्या प्रत्येक शब्दाची बाळ कि खाल काढून मूळ विचार विद्रुप करणे हेच काही लोकांचे धोरण असते , शिवाय मांडलेले विचार वेळ काळ ना अभ्यासताच विचारवंताना चुकीच्या पद्धतीने मांडणे हे काम सर्रास सुरू असते , विशेषतः मरणोत्तर ची चिरफाड केली जाते ते त्या विचारवंतां खरेच अभिप्रेत होती का हा बरेच दा प्रश्न निर्माण होतो . हे सर्व टाळण्या साठी मी माझे विचार अगदी कमीत कमी शब्दात मांडले आहेत , आणि ते आहेत नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व हे आमचे मार्गदर्शन आहे हे होय . जगात या पेक्षा कमी शब्दात एवढे विशाल तत्वज्ञान मांडले गेले नसणार . बाकी या साठी मी काही संघटना व काही संदेश दिले आहेत . एढाच माझे काम . मी माझ्या या अल्पश्या कामावर पूर्ण समाधानी आहे . पटले तर घ्या नाही तर घेऊ नका . माझे जीवन तत्वज्ञान हेच ; नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व ने या देशातील ब्राह्मण धर्म ची हिंदू मध्ये झालेलो घुसपेठ कायमची दूर होऊ शकते , या साठी आम्ही हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही म्हटले पाहिजे हा आमचा आग्रह आहे . काही संदेश आम्ही वेळोवेळी दिले आहेत त्या मध्ये विदेशी ब्राह्मण भारत छोडो अनन्य महत्वाचं आहे .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
माझे वाचन , मनन आणि अनुभव याचे जोरावर मी सुद्धा १० -२० पुस्तके विविध विषयावर लिहू शकलो असतो . माझे विचार नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व वर काही खंडा मध्ये मला विचार मांडता आले असते पण हे मी सर्व टाळले आहे , पुस्तकात विचार दिले कि माणूस अजरामर होतो असे काहींना वाटते . मला अजरामर व्हायचे नाही आणि माझ्या लेखनात लोकांनी ध चा मा कुणी जर नये असे मला वाटते कारण विचारवंतांच्या प्रत्येक शब्दाची बाळ कि खाल काढून मूळ विचार विद्रुप करणे हेच काही लोकांचे धोरण असते , शिवाय मांडलेले विचार वेळ काळ ना अभ्यासताच विचारवंताना चुकीच्या पद्धतीने मांडणे हे काम सर्रास सुरू असते , विशेषतः मरणोत्तर ची चिरफाड केली जाते ते त्या विचारवंतां खरेच अभिप्रेत होती का हा बरेच दा प्रश्न निर्माण होतो . हे सर्व टाळण्या साठी मी माझे विचार अगदी कमीत कमी शब्दात मांडले आहेत , आणि ते आहेत नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व हे आमचे मार्गदर्शन आहे हे होय . जगात या पेक्षा कमी शब्दात एवढे विशाल तत्वज्ञान मांडले गेले नसणार . बाकी या साठी मी काही संघटना व काही संदेश दिले आहेत . एढाच माझे काम . मी माझ्या या अल्पश्या कामावर पूर्ण समाधानी आहे . पटले तर घ्या नाही तर घेऊ नका . माझे जीवन तत्वज्ञान हेच ; नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व ने या देशातील ब्राह्मण धर्म ची हिंदू मध्ये झालेलो घुसपेठ कायमची दूर होऊ शकते , या साठी आम्ही हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही म्हटले पाहिजे हा आमचा आग्रह आहे . काही संदेश आम्ही वेळोवेळी दिले आहेत त्या मध्ये विदेशी ब्राह्मण भारत छोडो अनन्य महत्वाचं आहे .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
No comments:
Post a Comment