Friday, 30 November 2018

हरलो तरी सत्कार !

कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी  १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन  केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत  घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात  ase .

वाचनालय  चालविणे  हा  प्रमुख उपक्रम  होता  आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय  सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग  काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे .  

मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे लोक जास्त असत . मंत्रालय , बँक , रेल्वे , पोस्ट, इन्शुरन्स कंपनी , डॉक  इत्यादी विविध सरकारी क्षेत्रात हे नौकरदार लोक उच्च शिक्षित  होते काही डॉक्टर , इंजिनेर , वकील सुद्धा होते . १२  - १५ लोकांचे कायकारी मंडळ असे आणि दर दोन वर्षाने निवडणूक होत असत .

निवडणुकांचे वातावरण , लोक सभा , विधान सभा निवळणुकी सारखे गरमागरम असे . पॅनल बनवले जात , आंतरिक व्यूह रचना केल्या जात , जिल्हा वाद , तालुकावाद जन्म घेत असे .  

मी सुद्धा या जागृती मंडळही सदश्य होतो . शेजारी सिद्धार्थ नगर होते तिथे सुद्धा बरेच मंडळ होते , अण्णा साहेब रोकडे तिथले प्रमुख कार्यकर्ते होते , बरेच बोधाचार्य राहत होते . ते कट्टर रेपुब्लिकन , दलित पँथर चे कार्यकर्ते होते . प्रसिद्ध गायक विठ्ठल शिंदे तेथेच राहत असत . तरुण आंबेडकरी कार्यकर्ते , लीडर रामदास आठवले आणि इतर नेहमी कल्याण ला सिद्धार्थ नगर मध्ये येत असत.

जागृती मंडळावर आणि तिथल्या कार्यकारणीवर मात्र बहुजन विचाराचा जास्त प्रभाव होता . जागृती मंडळाने बहुतेक सर्व प्रमुख रिपब्लिकन नेते , आंबेडकरी साहित्यिक , विचारवंत यांना आपल्या जयंती कार्यक्रम , शाळांच्या स्नेह  संमेलनाला बोलविले आहे तसेच बहुजन विचारवंत हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत .

ऍड हुमाने , ऍड डॉक्टर माने , सुरेश सावंत ,प्राध्यपक दामोधर मोरे , प्राध्यपक विठ्ठल शिंदे , प्राचार्य विठ्ठल खाडे , प्राचार्य बी बी प्रधान अशी किती तरी नामांकित प्राध्यापक , वकील मंडळी जागृती मंडळाचे पाहुणे राहिले आहेत .  

मी काही मित्र घेऊन याच दरम्यान मूळ भारतीय विचार मंच सुरू केला , पहिली कार्यशाळा एक दिवसाची होती आणि ती सुद्धा जागृती मंडळाच्या तिसगाव रॉड कार्यालयाच्या हाल वर .  त्या कार्य शाळेला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप मेंढा ,सामाजिक कार्यकतें प्रभाकर बोराडे , रिपब्लिकन नेते अण्णा साहेब रोकडे , सामाजिक कार्यकतें , मंडळाचे संस्थापक देवचंद अंबाडे , के जी पाटील , विजय विसपुते , निवृत्ती जगझापे , काही बामसेफ चे कार्यकर्ते , माटे , देशमुख हे सुद्धा येऊन हजर राहिले , विचार मांडले . नेटिविस्ट डी डी राऊत ने मांडलेला मूळ भारतीय , नेटीव्हीसम हा विचार ऐकुन  घेतला . दुसऱ्या दिवशी काही बामसेफ कार्यकर्त्यांनी  सिद्धार्थ नगरच्या रेल्वे कंपाऊंड च्या वाल वर मूल निवासी संघ  असे रंगवून घेतले . असो  !

माझे मूळ भारतीय विचार मंच , बहुजन एडुकेशन ऑफ इंडिया चे पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल , अनाथ पिंडाक बाल गृह हे काम चालूच होते . ते वर्ष होते १९९० .

१९९० मला दिल्लीची  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट्स चे मानद प्राध्यापक म्हणून पात्र मिळाले . आणि २००१ साली वर्ल्ड हुमान राईट्स काँग्रेस, दिल्ली येथ २००१ चा हुमान राईट्स प्रमोशन अवॉर्ड मिळाला .  

मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या कार्या मुळे माझी ओळख रिपब्लिकन , बहुजन , आंबेडकरी विरोधी अशी निर्माण झाली होती . तरीही मी काही मित्रांच्या आग्रह पोटी जागृती मंडळाच्या निवळणुकीत अध्यक्ष म्हणून उभा राहिलो आणि सपाटून मार खाल्ला . तीन चार अध्यक्ष पद साठी उभे होते त्यात सर्वात कमी वोट मला मिळाले . माझी ऐपत मला समजली . मी हरलो पण मंडळाने माझी जी हुमान राईट्स ची मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती त्या प्रित्यर्थ सत्कार ठेवला . अध्यक्ष होते ऍड दिलीप काकडे . शाल व पुष्प  देऊन सन्मान करण्यात आला तेव्हा चार शब्द सांगा म्हणून मला सांगितले . मी माझे विचार मूळ भारतीय , नेटीव्हीसम ,नेटिव्ह हिंदुत्व हेच  मांडले .

नेटीव्हीसम हेच माझे जीवन मिशन , जीवन कार्य झाले आहे , मी वेगडे काय सांगणार !

नेटिविस्ट डी डी राऊत
केम छो गुजरात !
सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन , बिंबा , डीजी नंदेश्वर स्टाफ होते . मी दोनी आफिस चा इंटर्नल ऑडिटर होता . हे आफिस नव एक्ससिलसिओर टेलिज जवळ विटी ला होते. मी अर्धा दिवस इकडे तिकडे करीत असे .
ऑडिटर म्हणून कुठे काय भ्रस्टाचार चालला आहे याची मला चांगली जाणीव होती . माझी रिपोर्टींग कॉर्पोरेट आफिस , बंगलोर ला चीफ इंटर्नल ऑडिटर ला होती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टींग रेजिवल मॅनेजर ला.
या वेळी मी सामाजिक , शैक्षणिक कार्याला वाहून घ्याचे ठरविले . बहुजन एडुकेशन फौंडेशन ऑफ इंडिया नावाची संस्था काढली , ट्रस्ट म्हणून नोंदणी करून घेतली . व पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल काढली . मी अध्यक्ष होतो , जगझापे सेक्रेटरी , जोधे कोशाध्यक्ष . मूळ भारतीय विचार मंच सुरू केला . वेळ अपौरा पडायला लागला . शाळेला मान्यता मिळवायची होती . माझे मुंबईला राहणे जरुरी होते . मी रेजिनल ऑफिस आफिसर असोसिअन चा अध्यक्ष सुद्धा होता .
नेमके याच वेळी अहमदाबाद सब आफिस चे अप ग्रादशन करून त्याला रेजिनल आफिस बनविण्यात आले . मला अहमदाबाद ला ट्रान्सफर केले गेले , आफिसर अससोसिएशन ने ट्रान्सफर करू नका म्हणून अर्ज दिला . माझे म्हणणे होते मी अकाउंट्स आफिसर आहे , खाली एस्सी अकाऊंट्स आफिसर आहे तो जुनिअर आहे त्याला पाठवा किव्हा मला वर चे प्रमोशन द्या .
अनिच्छेने अहमेदबाद ला गेलो , डबल एस्टॅब्लिशमेंट , डबल खर्च , वरून संस्थेचे , शाळेचे , विचार मंच चे काम सफर होणार मी फार वैतागून गेलो .
अहमेदबाद ला पीडी गुप्ता दिल्ली वरून मॅनेजर म्हणून आले होते . दंडायढपणी अशी अशी मी मॅनेजर बंगलोर वरून , शिव प्रकाश इंजिनेर नाव नियुक्त , हरेंद्र सिंग , पर्सनल आफिसर नाव नियुक्त , शशिकुमार , सब आफिसर इंजिनेर तितलाच . स्टाफ युनिअन स्ट्रॉंग आणि लुढकू बंगलोर ला जॉर्ज फर्नांडिस चा भाऊ आफिसर असूनही अध्यक्ष , मुंबई ला मालंडकर लुढकू नेता , खात्री लुढकू नेता .
अकाऊंट्स ला स्टाफ नाही , ऍडमिन ला नाही . डेली बेसिस वर स्थानीय स्टाफ घ्यायचे ठरले , बापू गजबे अटेंडंट म्हणून घेतले . पुढे गिरधर गजबे अकाउंट्स स्टाफ म्हणून घेतले . दोघेही नंतर चांगल्या नौकरी साठी सोडून गेले , बापू मिलिटरी मध्ये तर गिरीधर गजबे टाटा रिचर्स सेंटर मुंबईला , तिथून ते पुढे महिला विद्यापीठात सहायक रजिस्टर , आता क्लास एक अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार आहेत .
अहमेदबाद ला मी मणिनगर येथे परमार यांचे घरी भाड्याने राहत असे . सुशिक्षित कुटुंब , एक मुलगा शिक्षक , दुसरा इंजिनेर , तिसरं दाताचा एम डी डॉक्टर . आमच्या आफिस पासून जवळच ५ मिनिटाचे चालत अनंतरवर . दंडायढपणी , शिवप्रकाश , मी आम्ही त्याच भागात राहायचे , शशिकुमार जरा लांब तर सिंग नदी पलीकडे . युनिअन ला रेजिनल आफिस नको होते आणि बनविले तर युनिट सारखे प्रमोशन द्या असे त्यांचे म्हणणे होते . काम न करणे , पेन डाउन , स्लोव काम , असहयोग असे त्यांचे शास्त्र होते . ते दिवस फार वाईट होते . मोदी मिनीनगर मधूनच निवळडून गेले होते , हिंदू - मुसलमान दंगली ने शहर होरपडून निघाले होते . फार भीतीचे वातावरण होते .
मिल वोर्कर्स च्या गंभीर समश्या होत्या . पी एफ , ग्रातूइटी अडली होती ,मिल बंद झाल्या मुले बेकारी वाढली होती . मी तेव्हा त्यांचे साठी अखिल भारतीय श्रमिक अनयाय निर्मूलन लोक समिती बनविली ती युनिअन म्हणून रजिस्टर करून घेतली व थोडा कामाला लागलो . नवीन काही स्टाफ लागला होता तो आणि काही जुने स्टाफ याना मालंडकर , खात्री पसंद न्हवते तेव्हा त्यांनी मला कार्याध्यक्ष व आमदाबाद चे काँग्रेस चे आमदार राजपूत याना अध्यक्ष बनवून आय टी आय रेजिनल एम्प्लॉयीस काँग्रेस युनियन बनविली . आफिस अससोसिएशन चा अध्यक्ष , स्टाफ युनिअन चा कार्याध्यक्ष असे दोन्ही पद मी भूषविले .
काही दिवसाने मला काँग्रेस एस चे मंत्रीही उन्नी कृष्णांन यांच्या पीए आफिस ला फोन आला . दिल्लीला लगेच या काँग्रेस एस , गुजरात प्रदेश से महामंत्री व्हा , प्रदेश कार्यकारणी बनवा , अध्यक्ष बनवा , निवळणूक लढावा . मी दिल्ली ला गेलो , पिजी गवई , ऍड धांडें , वसुमती , उंनी कृष्ण यांची भेट झाली , गुजरात प्रदेश महामंत्री काँग्रेस एस चे पात्र मला दिले .
फॉर्म वर सही करण्याचे अधिकार दिले , गुजरात एस्सेमबी च्या निवडणूक जवळच होती मी कामाला लागलो बऱ्याच लोकांच्या गाठी भेटी घेतल्या , दहा लोक पार्टी तिकीट साठी अप्रोच झाले . काही जागा लढविल्या तेव्हा पार्टी चा प्रतिनिधी म्हणून मला अहमेदबाद रेडिओ स्टेशन वर लोकांना उद्देशून भाषण करण्या साठी बोलविण्यात आले . तेव्हा मी सुरवात केली केम छो गुजरात !
रेडिओ वर भाषण झाले . निवडणूक झाली , पक्ष्याच्या कामाला लागलो , पीडी गुप्ता रेजिनल मानेजर ने एक दिवस बोलविले , राऊत तुम्हाला त्वरित बंगलोर ला बोलाविले आहे . मुंबई ट्रान्फर !
नेटिविस्ट डी डी राऊत

Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . राऊत गुरुजी , बाणाईत गुरुजी , झोडे गुरुजी ते घनिष्ट मित्र , हे त्रिकुट शाळेत आणि गावांत प्रसिद्ध . पुढे नंदर्धने गुरुजी , तलमले गुरुजी चांगले मित्र झाले . खापरीचे रेहपाडे गुरुजी ,चिंचाळ चे रामटेके , पावनीचे मोटघरे गु रुजी, छगन भाई , दादासाहेब रायपूरकर प्रकाश कावळे , कस्तुरबा मुलींच्या हॉस्टेल साठी गुरु देव सेवा मंडळ , मोझरी चे अध्यक्ष दादासाहेव चव्हाण आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था दादाच्या मार्गदर्शना साठी यायचे . संस्थेत या म्हणून विनंती करायचे , पण त्यांनी सर्वाना नकार दिला मात्र येईल त्याला योग्य मार्गदर्शन साठी दारे सोडावं उघडी ठेवली , योग्य मार्गदर्शन केले आणि म्हणूनच त्यांचा परिचय, कौटुंबीक जिव्हाळा वाढतच गेला सिद्धार्थ हॉस्टेल , नालंदा हॉस्टेल , कस्तुरबा मुलीचे हॉस्टेल च्या शेकडो मुलां बरोबरच शाळेतील हजारो मुले , पालक असा त्यांचा मोठा परिवार निर्माण झाला आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Wednesday, 21 November 2018

कोहिनुर हिरा तो सोडून जुन्या गारगोट्या घेऊन निदान आम्ही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध नेटिव्ह हिंदू हि लढायी आम्ही लढणार नाही .

विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मियांनी बोथट आणि वैचारिक भ्रस्ट आणि भेसड केलेली आगमिक शास्त्रे आणि शास्त्रे घेऊन आज आपण काय करू शकतो ? काही नाही . मुळात वैदिक ब्राह्मण धर्मीय किती तर इनमीन ३ टक्के पण प्रचार तंत्र , आणि संघटित पणा या मुळे ते वाटेल ते सांगत सुटले आहेत आणि ते सुद्धा हजारदा छाती ठोक , बिनधास्त मात्र भित्रा ९७ टक्के मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू समाज आजूनही धर्मात्मा कबीर हेच आज आपले गुरु आणि सेनापती समजून त्यांची वाणी बीजक हाच सत्य , खरा हिंदू धर्म सांगत नसतील तर परिघावरची चळवळ करून काय फायदा . वैदिक ब्रह्मींधर्म आणि विदेशी ब्राह्मण यांच्या मर्म स्थळावर आसूड ओढले नाही , त्या वर सरळ वार केला नाही तर हिंदू नि काय करावे नेमके हेच ना समजल्याने ते भरकटतच राहणार आणि वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्म , वेदाचे उगम हिंदुस्थानातच , वर्ण वेवस्था शास्त्रोक्त आणि हिंदू हिथं चे रक्षक ब्राह्मण हेच असेच चालत राहणार . ते नको असेल तर वैदिक ब्राह्मण धर्म , ब्रह्मा , मनुस्म्म्र्ती कायदे , विदेशी ब्राह्मण विरुद्ध नेटिव्ह सत्य हिंदू धर्म, धर्मात्मा कबीर आणि हिंदूंचा एकमात्र धर्म ग्रंथ बीजक , हिंदू कोड बिल हिंदू कायदे असा सरळ सरळ सामना व्हायला हवा . हा सामना #नेटिव्ह_रुल_मोव्हमेन्ट अंतर्गत चालला आहे . काय नको हे सांगणे जेवढे महत्वाचे आहे तेव्हडेच महत्वाचा आहे काय असावे हे सांगणे आणि ते सुद्धा आज च्या परिस्थिस्तीशी सुगंगात , उपयुक्त आणि परिणाम कारक . आम्ही धर्मात्मा कबीरांची वाणी हाच हिंदू धर्माचा एक मात्र धर्म ग्रंथ हे अट्टहासाने म्हणत नाही किव्हा ते आमच्या जाती चे म्हणून म्हणत नाही , मुळात आम्ही जाती वर्णाचा विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म मान्यच करत नाही तो अधर्म आहे , ब्राह्मण संस्कृती नाही , ती विकृती आहे आणि आज संस्कृत भाषा मृत झालेले आहे ते मळे आमच्या गळ्यात नकोच . तेव्हा लोक भाषा , जास्तीतजास्त लोकांची भाषा हिंदी खडी बोली मध्ये असलेली कबीर वाणी बीजक आध्यात्म आणि धर्म , विज्ञान याचा अत्यन्त उपयुक्त हिंदू धर्म ग्रंथ म्हणजे कोहिनुर हिरा तो सोडून जुन्या गारगोट्या घेऊन निदान आम्ही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध नेटिव्ह हिंदू हि लढायी आम्ही लढणार नाही .

आम्ही म्हणतो : हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही !
हिंदुत्व वही , जिसने ब्राह्मण नाही !
जनयु छोडो , भारत जोडो !
विदेशी ब्राह्मीन्स , भारत छोडो !
३ पेर सेन्ट विदेशी ब्राह्मण ९७ पेर सेन्ट नेटिव्ह थुकेंगे तो भी बह जायेंगे !
हिंदू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है !
हिंदू धर्म का एकमात्र धर्म ग्रंथ धर्मात्मा कबीर वाणी बीजक , हिंदू कायदे - हिंदू कोड बिल , अक्टस
विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म ग्रंथ वेद , कायदे मनुस्म्र्तीती
वैदिक ब्राह्मण धर्मात वर्ण , जाती , भेद , उचनीच , रॅपिस्ट गॉड्स ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र आदी , जानवे , ब्राह्मण पुरोहित , होम हवन आहेत या सर्वाना कबीरांनी आपल्या कबीर वाणी बीजक मध्ये नाकारले व सत्य हिंदू धर्म सांगितला .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट